दि.१ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची या वर्षीच जन्मशताब्दी वर्ष आपण साजर करत असून याच अवचित्य साधून त्यांना भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात याव अशा मागणीच निवेदन आज उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी दारव्हा यांच्या मार्फत विद्यमान मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आलं.साहित्यसम्राट लोकशाहीर स्व. श्री. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी लौकिक आणिContinue reading “साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंना ” भारतरत्न ” पुरस्काराने सन्मानित करा : संभाजी ब्रिगेड”
Category Archives: Uncategorized
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना देशाच्या सर्वच्च नागरी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा – संभाजी ब्रिगेड
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना देशाच्या सर्वच्च नागरी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी आज दि.31-7-2020 रोजी संभाजी ब्रिगेड किनवट शाखेच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना मा.सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले… संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुखबालाजी पाटील सिरसाटसंभाजी ब्रिगेडचे किनवट तालुकाध्यक्षसचिन पाटील कदमशंकर भंडारे,आदर्श जागरलावार,ब्रम्हा येडके उपस्थित होते. पोवाडे लावण्या गीतं पद या काव्यप्रकारांचा त्यांनीContinue reading “लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना देशाच्या सर्वच्च नागरी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा – संभाजी ब्रिगेड”
नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्ग 361वरील खड्डे बुजवा :सुभाष पाटील कोल्हे जिल्हासचिव संभाजी ब्रिगेड
नांदेड- लातुर या राष्ट्रीय महामार्गा 361 चे गत एक वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग च्या कामाचे टेंडर सुटूनही काम अद्याप पर्यंत चालू केले नाही.या राष्ट्रीय महामार्गा वर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्तात खड्डा कि खड्डात रस्ता आहे हे सांगणे कठीण आहे या राष्ट्रीय महामार्गावर खड्डामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नांदेड-लोहा रोडवरील खड्डे तात्काळ बुजवावे याContinue reading “नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्ग 361वरील खड्डे बुजवा :सुभाष पाटील कोल्हे जिल्हासचिव संभाजी ब्रिगेड”
कोरोणा असाच वाढत राहाला तर मात्र विद्यापीठ अंतर्गत परीक्षांचे नवीन वेळापत्रक कोसळायला वेळ लागणार नाही – शुभम शेरकर संभाजी ब्रिगेड जिल्हासचिव अमरावती
विद्यापीठ,महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक (University College And CET Exams) दोन दिवसात जाहीर होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असंही शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीContinue reading “कोरोणा असाच वाढत राहाला तर मात्र विद्यापीठ अंतर्गत परीक्षांचे नवीन वेळापत्रक कोसळायला वेळ लागणार नाही – शुभम शेरकर संभाजी ब्रिगेड जिल्हासचिव अमरावती”
वर्धा जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान
संभाजी ब्रिगेड साखळी रक्तदानाचा चौथा टप्पारक्तदाते …समीरभाऊ राऊत (संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याधक्ष्य )विजूभाऊ नाईक (क्लर्क सेवाग्राम हॉस्पिटल)प्रशांतभाऊ राऊत (ECG टेक्निशीअन सेवाग्राम हॉस्पिटल )अनिलभाऊ नाईक (क्लर्क सेवाग्राम हॉस्पिटल)रक्तदान करायचे असल्यास संपर्क राहुलभाऊ गजभिये :- 9049976104संभाजी ब्रिगेड वर्धा
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; संभाजी ब्रिगेड,विर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी
अमरावती – दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी द्या, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडने आज(६ नोव्हेंबर) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले. परतीच्या पावसामुळे राज्यात २०१९-२० च्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीने बाधित शेतकरी कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी देण्यात यावी, याContinue reading “दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; संभाजी ब्रिगेड,विर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी”
पीक विमा आणि हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसात जमा करा तर आणि तरच शिवछत्रपतींचे नाव घ्या.ऍड.गणेश हलकारेमाजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
अमरावती: परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे, शेतकऱ्यांची उभी हाती आलेली पीक पावसाने कुजले आहे,कुठे वाहून गेले आहे तर कुठं सोंगुन ठेवलेल्या पिकाला शेतातच कोंब आलेले आहेत, तरीही छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेले सध्याचे सरकार सरकार शेतकऱ्यांन समोरील या विदारक परिस्थितीचे गांभर्य समजून घेत नाही आहेत, जर सरकार शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतContinue reading “पीक विमा आणि हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसात जमा करा तर आणि तरच शिवछत्रपतींचे नाव घ्या.ऍड.गणेश हलकारेमाजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड”
आता आपलाच दांडा आणि आपला झेंडा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्ष मैदानात.
कळंब: आरं शेतकऱ्यांच्या पोरा तु पुढं चाल रं…!डॉ.पल्लवी तांबारे
संभाजी ब्रिगेडच्या एन्ट्रिनं..महाराष्ट्रात निवडणूकांच वातावरण टाईट…संभाजी ब्रिगेडची दुसरी यादी जाहीर..
संभाजी ब्रिगेडची विधानसभेची १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर.डॉ.शिवानंद भानुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती. औरंगाबाद :- संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची १५ सप्टेंबर रविवार रोजी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे औरंगाबाद येथे १६ सप्टेंबर रोजीContinue reading “संभाजी ब्रिगेडच्या एन्ट्रिनं..महाराष्ट्रात निवडणूकांच वातावरण टाईट…संभाजी ब्रिगेडची दुसरी यादी जाहीर..”
ओ.बी.सी ची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना भारत सरकारने त्वरीत करावी – संभाजी ब्रिगेड
अमरावती: ओ.बी.सिंची स्वतंत्र जाती निहाय जनगनना घेण्यात यावी,MPSC UPSC च्या अंतर्गत आंदोलनास बसलेल्या सर्व मराठा समाजातील मुलांचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व अभीयांञीकी,वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत अनू.जाती, जमाती प्रमाने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क सवलत देण्यात यावी तसेच अन्य महत्वाच्या मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेड अमरावती जिल्ह्याच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेबांना देऊन, मुख्यमंत्र्याना पाठवण्यात आले. काही मुद्देContinue reading “ओ.बी.सी ची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना भारत सरकारने त्वरीत करावी – संभाजी ब्रिगेड”
